छत्रपती शिवाजी, हिंदुत्व आणि गैरसमज

एका माजी (EX) ब्रिगेडीचे आत्मवृत्त

मी आधी एक कट्टर ब्रिगेडी होतो. अगदी परवा-परवा पर्यंत मी सतत ब्राह्मणांना शिव्या घालत असायचो. बाबासाहेब पुरंदरे, रामदास हे तर माझे पहिले टार्गेट असायचे. महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण कापायला पाहिजेत असे मला सतत वाटत असे. मी याबद्दल सर्व ब्राह्मणांची माफी मागतो, कारण माझ्यावर ब्रिगेडनेच असले संस्कार केले होते.
मी तसा पहिल्यापासूनच इतिहासात रमणारा. खास करून शिवचरित्रात रमणारा. मी लहान असताना सर्वात आधी पुरंदरेंनी लिहिलेले शिवचरित्र वाचले होते,  त्यातून मला छत्रपती शिवरायांचा प्रचंड अभिमान निर्माण झाला. (छत्रपती शिवराय ब्राह्मणांना सुद्धा शिक्षा करायचे हे मला नंतर यातूनच समजले). प्रत्येक  गोष्टीत मी झोकून देऊन काम करत असे, त्यामुळे नंतर मी ब्रिगेडच्या लोकांनी लिहिलेले शिवचरित्रसुद्धा वाचण्यास सुरुवात केली, ब्रिगेडच्या लोकांनी लिहिलेले प्रत्येक शिवचरित्र मी वाचले आणि मग मात्र मला ब्राह्मणांचा प्रचंड राग येऊ लागला (हिटलर-गोबेल्स नीती).
ब्राह्मणांनीच शिवरायांच्या स्वराज्याची वाट लावली असे मला प्रकर्षाने वाटू लागले. याचा बदला आपण घेतला पाहिजे असे मला वाटू लागले. काही काळ नरके सर यांच्यासारखे धुरीणसुद्धा आमच्यासोबत होते. पण त्यांना जसजसे ब्रिगेडचे स्वरूप कळत गेले तसा त्यांनी ब्रिगेडचा नाद सोडला. आम्हाला वाटले ते ब्राह्मणवादी झाले म्हणून आम्ही त्यांना प्रचंड शिव्या घालत असू. (मी ब्रिगेडच्या संपर्कात येण्यापूर्वी क्वचितच शिवी द्यायचो, पण ब्रिगेडच्या संपर्कात आल्यानंतर मी आया-बहिणीवरून शिव्या देण्यास सुरुवात केली).
ब्रिगेडच्या नेत्यांशी चर्चा करताना आम्हाला काही गोष्टी अगदी शपथेवर सांगितल्या जायच्या. त्यातील प्रमुख म्हणजे, छत्रपती शिवरायांची व जिजाऊ मासाहेबांची बदनामी ब्राह्मणांनी केली, जेम्स लेन हा ब्राह्मणांचा हस्तक होता, त्याला माहिती सांगणारे १४ ब्राह्मण अजूनही पुण्यात फिरतात, छत्रपती शिवराय हे हिंदू नव्हते, रामदासाने त्यांना फसवले, रामदासाची आणि त्यांची भेट झालीच नाही, तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणाने केला, कृष्णा कुलकर्णीने वार केला त्यावेळी काझी हैदर या महाराजांच्या मुस्लिम वकिलाने त्यांचा जीव वाचवला, छत्रपती शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, छत्रपती शिवरायांना ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला, फुले-शाहू-आंबेडकर हे कट्टर ब्राह्मणद्वेषी होते, त्यांचा खून ब्राह्मण समाजाने केला, सर्व महापुरुषांचा खून ब्राह्मणांनी केला, तसेच शंभूराजांना मनुस्मृतीनुसार मारले, ई.ई.
खरेतर मी आधीपासूनच एक अभ्यासू म्हणून ओळखला जायचो. कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून बोलायला पाहिजे असे माझे मत असायचे. परंतु मी ब्रिगेडवर अंध-विश्वास ठेवला कारण ब्रिगेड हि सर्व बहुजनांचा उद्धार करायला जन्माला आलेली आहे असा माझा समज होता. ब्रिगेड म्हणजे छत्रपती शिवराय-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संस्था आहे असे मला वाटायचे.
ब्रिगेडमध्ये जाण्यापूर्वी मी माझ्या कॉलेजमध्ये चांगल्या गुणवत्तेचा, नम्र विद्यार्थी  म्हणून प्रसिद्ध होतो, योगायोग हा कि आमच्या कॉलेजचे प्राचार्य एक ब्राह्मण होते. परंतु जसजसा मी ब्रिगेडमध्ये जास्त पुढाकार घेऊ लागलो तसतसा माझा स्वभाव बदलू लागला. मी ब्रिगेडमध्ये जास्त वेळ घालवू लागलो. कधीकधी मला कॉलेजमध्ये जावेसे वाटले तर माझे ब्रिगेडी मित्र मला आग्रहाने कट्ट्यावर थांबवत असत, मग आम्ही ब्राह्मणांनी आमच्यावर किती अत्याचार केले याची चर्चा करत असू, मला मार्क कमी पडू लागले होते म्हणून आमच्या प्राचार्यांना भरपूर शिव्या घालत असू. माझे मार्क झपाट्याने कमी होऊ लागले होते. एरवी युनिट टेस्टला मनापासून अभ्यास करणारा मी आता सहामाही परीक्षेचा अभ्यास विसरलो होतो. माझ्या मनात फक्त ब्राह्मणांचे अत्याचार असत, त्याचा बदला कसा घ्यावा याचा मी मनापासून विचार करत असे.
ब्रिगेडमध्ये असताना खेडेकर विषयी आमच्या मनात फार अभिमान होता, खेडेकर युगपुरुष आहेत, ब्राह्मणांचे अत्याचार संपवण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे असे संस्कार आमच्यावर होत असत. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकातून ब्राह्मणांच्या कत्तली कराव्यात असा संदेश आम्हाला दिला होता, त्यांनी ब्राह्मण स्त्रियांबद्दल अत्यंत गलिच्छ विचार मांडले, परंतु आम्हाला ते विचार त्यावेळी फार पसंत पडले होते. त्या पुस्तकातील तो संपूर्ण परिच्छेद मी मार्करने रंगवून ठेवला होता. दररोज मी तो परिच्छेद वाचत असे आणि ब्राह्मणांच्या कत्तली कशा कराव्यात याच्या कल्पना रंगवीत असे. पुढे हा कार्यक्रम बंद पडला कारण माझ्या वडिलांना ते पुस्तक सापडले आणि त्यांनी तो परिच्छेद वाचला, त्याबद्दल त्यांनी मला प्रचंड मारले आणि पुस्तक फाडून फेकून दिले. मला वाटू लागले कि माझे वडीलसुद्धा आता ब्राह्मणवादी झालेले आहेत.
परंतु काही काळातच माझ्या जीवनात एक अशी घटना घडली कि ज्यामुळे मी ब्रिगेडपासून दूर होण्यास सुरुवात झाली. मी नेटवर सहज सर्फिंग करत असताना मला एके ठिकाणी कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली सभासद बखर सापडली. साहजिकच, ब्राह्मण नाव बघून मला वाटले कि त्याने महाराजांची बदनामी करण्यासाठीच हि बखर लिहिलेली आहे. म्हणून मी ती बखर डाउनलोड केली, आणि त्यात काय बदनामी केली ते शोधू लागलो, म्हणजे ते मला इतर मित्रांना दाखवता आले असते, मग आम्ही ब्राह्मणांना तुफान शिव्या घातल्या असत्या.
पण जसजशी मी ती बखर वाचू लागलो तसतसा मला आश्चर्य वाटू लागले. एक ब्राह्मण शिवरायांची एवढी स्तुती करतो हेच मला नवीन होते. कितीतरी ब्राह्मणांनी छत्रपती शिवरायांना मदत केली होती हे मला आज पहिल्यांदाच समजत होते.
अफझलखान वध प्रकरण वाचताना तर मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यात काझी हैदर या ब्रिगेडने सांगितलेल्या माणसाचे नाव कुठेच नव्हते. तिथे गोपिनाथपंत बोकील या ब्राह्मणाचे नाव होते. महाराजांचा वकीलसुद्धा ब्राह्मणच होता हे मला आज प्रथमच समजत होते आणि या वकिलाने चक्क कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाचा प्रतिकार केला.
आम्ही ज्यांना शिवद्रोही ठरवत होतो तेच ब्राह्मण प्रसंगी महाराजांच्या रक्षणासाठी धावून आले होते. आणि ज्या काझी हैदरला आम्ही शिवभक्त समजत होतो त्यानेच खरी गद्दारी केली होती. महाराजांच्या मृत्युनंतर त्याने चक्क औरंग्याचा पक्ष स्वीकारला होता, आणि शंभूराजांना ज्या काझींनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली त्यात त्याचादेखील समावेश होता. (हे मला एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या एका पुस्तकातून कळले, जो बहुजन होता)
 परंतु माझे मन यावर विश्वास ठेवायला तयार होत नव्हते. ब्रिगेडने जे सांगितले आहे तेच खरे आहे असे मला वाटत होते. म्हणून मला ती बखर म्हणजे एक ब्राह्मणी कावा वाटू लागली.ब्राह्मण खोटे बोलत आहेत असे मला वाटले, म्हणून ब्राह्मण खरे कि ब्रिगेड या प्रकरणाचा एकदा सोक्षमोक्ष लावायचाच असा मी विचार केला. मग मी नेटवर अजून काही माहिती मिळते का ते बघू लागलो. त्यात मला एक साईट मिळाली. त्यात छत्रपती शिवरायांच्या संबंधी बरीच माहिती होती. सभासद बखर, मराठी दफ्तर रुमाल, शिवभारत, खरे जंत्री अथवा शिवकालीन संपूर्ण शकावली, शाह शिवाजी : भोर चिटणीस, सातारचे श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशाचा व प्रतिनिधी आणि अष्टप्रधान यांचा इतिहास : विष्णु गोपाळ भिडे चिटणीस निजबत पंतसचीव, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लिखित संस्कृत ग्रंथ "बुधभूषणम्" याप्रकारचे बरेचसे ऐतिहासिक साहित्य मला उपलब्ध झाले. तसेच अनेक लोकांचे ब्लॉग देखील मी वाचून काढले.
काय खरे नि काय खोटे याचा शोध लावण्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केला. प्रत्येक पुरावा नजरेखालून घालू लागलो. आणि सरतेशेवटी माझी ध्यानात एक गोष्ट आलो, ब्रिगेडने आणि ब्रिगेडच्या कोणत्याही लेखकाने कोणत्याही बाबतीत कसलाही पुरावा आम्हाला दिलेला नव्हता. पण जेव्हा एखादा ब्राह्मण किंवा आमच्या भाषेत एखादा ब्राह्मणवादी ब्लॉग लिहित असे तेव्हा प्रत्येक गोष्ट तो पुराव्यानिशी सिद्ध करत असे. उदा. इतिहासकाळात डोकावताना हा ब्लॉग.
आमच्या कोकाटे साहेबांनी आम्हाला सांगितले कि औरंगजेबाने आपल्या महाराजांना 'राजा' हि पदवी सन्मानाने दिली, महाराज स्वर्गवासी झाल्यावर त्याने अल्लाकडे प्रार्थना केली वगैरे वगैरे. (यानंतर आम्ही औरंगाबाद या नावाला विरोध करणे सोडून दिले, कारण आम्हाला तो औरंगजेब एक पुण्यात्मा वाटू लागला होता). पण हे सुद्धा साफ झूठ निघाले. कोकाटे साहेबांनीसुद्धा आमचा विश्वासघात केला. (नंतर एका पेजवरून कळले कि कोकाटे साहेबांवर शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे)
बुधभूषण ग्रंथ वाचताना माझ्या लक्षात आले कि गोब्राह्मण प्रतिपालक हा ब्राह्मणांचा शब्द नसून तो खुद्द शंभूराजांनी वापरला आहे. (यामुळे पुढे मी या शब्दावरून ब्राह्मणांना शिव्या घालणे बंद केले. पण तरीही तो शब्द जाहीरपणे वापरायची हिम्मत झाली नाही.)
या सर्व प्रकारामुळे माझ्या मनात ब्रिगेडच्या विषयी थोडा संशय निर्माण झाला. पण याची अजून थोडी शहानिशा करायची म्हणून मी महात्मा जोतिबा फुलेंचे चरित्र वाचण्यास सुरुवात केली. आणि खरोखर आश्चर्य, ज्या जोतिबांना आम्ही 'भटोबाचा कर्दनकाळ' म्हणून ओळखत होतो त्याच जोतिबांनी पहिली शाळा ब्राह्मणाच्या वाड्यात सुरु केली होती हि नवीनच माहिती मला मिळाली. त्यांनी एकच मुलगा दत्तक घेतला तोही ब्राह्मण होता, मृत्युपत्रावर सुद्धा ब्राह्मणाचीच सही घेतली हे वाचून मती गुंग होण्याची वेळ आली होती.
ब्रिगेडने छत्रपती शिवराय-फुले यांचे नाव घेऊन मला आणि माझ्यासारख्या बाकीच्या पोरांना हातोहात फसवले होते हे बघून मला ब्रिगेडचा राग येण्यास सुरुवात झाली. ब्रिगेडने लिहिलेले एकूण एक पुस्तक मी परत वाचले आणि त्याची तुलना बखरीसोबत आणि अभ्यासू ब्लॉगर्स लोकांच्या लिखानासोबत करण्यास सुरुवात केली. मला अत्यंत वाईट वाटले, कारण ब्रिगेडने एकूण एक गोष्ट खोटी लिहिलेली होती. मग ती शंभूराजांच्या हत्येविषयी असो किंवा जोतिबांच्या ब्राह्मण द्वेषाविषयी असो. (शंभूराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली यावर माझा विश्वास होता, पुढे फेसबुकवरील एका पेजने खरी माहिती दिली)
ब्रिगेड हि बहुजनांची कैवारी आहे हा माझा विश्वास होता. परंतुब्रिगेडच्या काही घोषणा या सरळसरळ दलितविरोधी होत्या. उदा. - वाजवा टाळी, हटवा माळी. वाजवा तुतारी हटवा वंजारी ई. यामुळे ब्रिगेड हि शिवद्रोही असून, बहुजनविरोधीसुद्धा आहे हे सुद्धा कळून चुकले.
यातील सर्वात रंजक मुद्दा हा कि, छत्रपति शिवरायांना राज्याभिषेकाला कोणत्या ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रश्न मी आजपर्यंत शेकडो ब्रिगेडी लोकांना विचारलेला आहे. परंतु आत्तापर्यंत एकही ब्रिगेडीने मला याचे उत्तर दिलेले नाही.
मराठा आरक्षण हा ब्रिगेडचा अजेंडा होता, ब्रिगेडमधील वकील मंडळी सांगत कि मराठा हा गरीब समाज आहे, मागासलेला आहे त्यामुळे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. पण एकदा माझ्या वाचनात मराठा तरुणानेच लिहिलेला एक लेख आला. आणि आरक्षण आपल्यापासून कोसो दूर आहे ते कळले.ब्रिगेडमधल्या वकील मंडळींना हे माहिती असणे स्वभाविक होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फसवण्याचे धोरण स्वीकारले यावरून एक कळू शकते कि ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा असा रोग आहे जो कोणालाही होऊ शकतो.
ब्रिगेडशी फारकत घेतलेल्या प्रत्येकाला ब्रिगेड शिव्या घालते हे मला कळू लागले होते. याचा अनुभव नरके सर, सोनवणी सर यांच्या संदर्भात आला होता. त्यांचे ब्लॉगसुद्धा मी वाचत होतो. त्यात मला शिवद्रोह वगैरे काहीही आढळले नाही. उलट ब्रिगेडशी फारकत घेतलेले हे लोक, समाज प्रबोधन या माझ्या आवडीच्या विषयाचे अत्यंत सुंदर काम तेही पुराव्यानिशी सिद्ध करून करत होते.
आणि याची परिणती मी ब्रिगेडमधून बाहेर पडण्यात झाली. खोटा इतिहास पसरवणाऱ्या ब्रिगेडमधून मी बाहेर पडलो. यावेळी आपल्या काही मित्रांना घेऊन बाहेर पडावे असे माझ्या मनात आले. त्यानुसार मी माझ्या जवळच्या सर्व मित्रांशी चर्चा करायला सुरुवात केली. परंतु एकानेही माझ्यासोबत सहमती दाखवली नाही. ब्राह्मण हे खरे शत्रू आहेत, देशात जी परिस्थिती आहे ती त्यांच्यामुळेच आलेली आहे यावरून त्यांचा विश्वास उडणे अशक्य झाले. आणि मी ब्रिगेडमधून बाहेर पडत आहे असे जेव्हा त्यांना कळले तेव्हा तर माझ्यावर शिव्यांचा पाऊसच सुरु झाला. कालपर्यंत जे लोक मला भाऊ म्हणत होते तेच आज मला आया-बहिणीवरून शिव्या घालत होते. यात आमच्या विभागातली नेतेमंडळी सुद्धा होती. याला कारण एकच, मी सत्याची कास धरत होतो.
परंतु शेवटी यातून कशीबशी सुटका करून मी शेवटी ब्रिगेडमधून बाहेर पडलो. आणि सर्वत प्रथम माझ्या शिक्षणावर (सत्य शिक्षण) लक्ष केंद्रित केले आणि ते बर्याप्रकारे पूर्ण करून (चार ATKT सोडवून) शेवटी कामधंद्याला लागलो. परंतु ब्रिगेडसोबत आलेल्या संबंधावरून मी जो धडा घेतला होता तो धडा मी कधीच विसरणार नाही. तो धडा म्हणजे आपल्या धडावर आपलेच डोके असावे, उगाचच ब्रिगेडचे डोके वापरून काही फायदा नाही. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अजिबात पुढे जायचे नाही, मग तो ब्राह्मणविरोध असो किंवा मुस्लिमविरोध.
नोट - जेम्स लेन प्रकरणातील सर्वच्या सर्व १४ जण हे ब्राह्मण आहेत आणि ते पुण्यात बिनधास्त फिरतात असे मला ब्रिगेडच्या माध्यमातून कळले होते. पण नरके सरांचा ब्लॉग वाचताना त्यात मला दिसून आले कि यातील सहा जण वारले आहेत (म्हणजे त्यांना शिक्षा करणे अशक्य होते), तर उर्वरित आठ जणांपैकी सहा जण ब्राह्मण नसून इतर समाजातील आहेत.
या माहितीची शहानिशा करणे मला शक्य झाले नाही. परंतु नरके साहेबांची आजपर्यंतची विश्वासार्हता बघत ते खोट बोलत असावेत असे अजिबात वाटत नाही.
तसेच समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय यांच्याबद्दल जी खरी माहिती मिळाली ती मी माझ्या ब्लॉगवर आधीच दिलेली आहे. ती पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://vighnharta.blogspot.in/2013/01/blog-post_10.html
http://vighnharta.blogspot.in/2013/01/blog-post_1006.html
छत्रपति शिवरायांच्या हिंदुत्त्वाविषयीची माहिती पुढील लिंकवर मिळेल -
http://vighnharta.blogspot.in/2013/01/blog-post_21.html
http://vighnharta.blogspot.in/2013/02/blog-post_6428.html
तेव्हा हा लेख वाचणार्या सर्व मराठ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, कृपया या ब्रिगेडच्या नादाला कधीही लागू नका. ब्रिगेड तुम्हाला फक्त भडकवते आहे. तुम्ही उच्च शिक्षण घ्यावे किंवा तुम्हाला सत्य परिस्थीची माहिती व्हावी हा ब्रिगेडचा उद्देश नाही. मराठा व इतर समाज एकत्र येऊ नयेत म्हणून ब्रिगेड अत्यंत धोकादायक चाल खेळते आहे. तरी कृपया हि चाल ओळखा आणि ब्रिगेडला तुमच्यापासून दूर करा.
हा लेख वाचणार्या ब्राह्मणांनी खुश होऊ नये. कारण मी आता ब्राह्मणद्वेष करणे सोडले आहे. परंतु ब्राह्मण विरोध करणे सोडणार नाही. परंतु सर्वच ब्राह्मण माझ्या निशाण्यावर नाहीत. जे कर्मठ ब्राह्मण आहेत त्यांना माझा विरोध कायम राहील. जे सुसंस्कृत ब्राह्मण आणि सुसंस्कृत बहुजन आहेत त्यांच्या पाठीशी मी नेहेमीच उभा आहे.
आपले विचार माझ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील ई-मेल वर संपर्क करा - mahadeo3500@gmail.com

कुरान कि कुछ आश्चर्यजनक बाते !!

मेरा मकसद किसी के धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाना नही है। मेरा मकसद किसी धर्म विशेष या समुदाय विशेष के प्रति नफरत फैलाना नही है। सिर्फ एक debate की तहत कुरान के आधार पर लिख रहा हूँ। यदि किसी को इनमे गलती नज़र आये तो कृपया प्रकाश डालें।

1 -लूट का माल हलाल समझ कर खाओ . "तुम्हें जो भी लूट में माले -गनीमत मिले उसे हलाल समझ कर खाओ ,और अपने परिवार को खिलाओ .सूरा अन फाल-8 :69
2 -छोटी बच्ची से भी शादी कर लो . "अगर तुम्हें कोई ऎसी स्त्री नहीं मिले जो मासिक से निवृत्त हो चुकी हो,तो ऎसी बालिका से शादी कर लो जो अभी छोटी हो और अबतक रजस्वला नही हो.सूरा अत तलाक -65 :4
3 -जो भी औरत कब्जे में आये उससे सम्भोग कर लो. "जो लौंडी तुम्हारे कब्जे या हिस्से में आये उस से सम्भोग कर लो.यह तुम्हारे लिए वैध है.जिनको तुमने माल देकर खरीदा है ,उनके साथ जीवन का आनंद उठाओ.इस से तुम पर कोई गुनाह नहीं होगा .सूरा अन निसा -4 और 4 :24
4 -जिसको अपनी माँ मानते हो ,उस से भी शादी कर लो . "इनको तुम अपनी माँ मानते हो ,उन से भी शादी कर सकते हो .माँ तो वह हैं जिन्होंने तुम्हें जन्म दिया .सूरा अल मुजादिला 58 :2
5 -पकड़ी गई ,लूटी गयीं मजबूर लौंडियाँ तुम्हारे लिए हलाल हैं . "हमने तुम्हारे लिए वह वह औरते -लौंडियाँ हलाल करदी हैं ,जिनको अलाह ने तुम्हें लूट में दिया हो .सूरा अल अह्जाब -33 :50
6 -बलात्कार की पीड़ित महिला पहले चार गवाह लाये . "यदि पीड़ित औरत अपने पक्ष में चार गवाह न ला सके तो वह अलाह की नजर में झूठ होगा.सूरा अन नूर -24 :13
7 -लूट में मिले माल में पांचवां हिस्सा मुहम्मद का होगा . "तुम्हें लूट में जो भी माले गनीमत मिले ,उसमे पांचवां हिस्सा रसूल का होगा .सूरा अन फाल- 8 :40
8 -इतनी लड़ाई करो कि दुनियामे सिर्फ इस्लाम ही बाकी रहे . "यहां तक लड़ते रहो ,जब तक दुनिया से सारे धर्मों का नामोनिशान मिट जाये.केवल अल्लाह का धर्म बाक़ी रहे.सूरा अन फाल-8 :39
9 -अवसर आने पर अपने वादे से मुकर जाओ . "मौक़ा पड़ने पर तुम अपना वादा तोड़ दो ,अगर तुमने अलाह की कसम तोड़ दी,तो इसका प्रायश्चित यह है कि तुम किसी मोहताज को औसत दर्जे का साधारण सा खाना खिला दो .सूरा अल मायदा -5 :89
10 - इस्लाम छोड़ने की भारी सजा दी जायेगी . "यदि किसी ने इस्लाम लेने के बाद कुफ्र किया यानी वापस अपना धर्म स्वीकार किया तो उसको भारी यातना दो .सूरा अन नहल -16 :106
11 - जो मुहम्मद का आदर न करे उसे भारी यातना दो "जो अल्लाह के रसूल की बात न माने ,उसका आदर न करे,उसको अपमानजनक यातनाएं दो .सूरा अल अहजाब -33 :57
12 -मुसलमान अल्लाह के खरीदे हुए हत्यारे हैं . "अल्लाह ने ईमान वालों के प्राण खरीद रखे हैं ,इसलिए वह लड़ाई में क़त्ल करते हैं और क़त्ल होते हैं .अल्लाह ने उनके लिए जन्नत में पक्का वादा किया है .अल्लाह के अलावा कौन है जो ऐसा वादा कर सके .सूरा अत तौबा -9:111
13 -अपनी औरतों को पीटो. "अगर तुम्हारी औरतें नहीं मानें तो पहले उनको बिस्तर पर छोड़ दो ,फिर उनको पीटो ,और मारो सूरा अन निसा - 4 :34
14 -काफिरों के साथ चाल चलो . "मैं एक चाल चल रहा हूँ तुम काफिरों को कुछ देर के लिए छूट देदो .ताकि वह धोखे में रहें अतता.सूरा रिक -86 :16 ,17
15 -"जो औरतें अपनी जवानी के दिन गुजार चुकी हैं और जब उनकी शादी की कोई आशा नहीं हो ,तो अगर वह अपने कपडे उतार कर रख दें तो इसके लिए उन पर कोई गुनाह नहीं होगा .सूरा अन नूर -24 :60
jinhe koi shak ho quran ke site par jakar dekh le
quran.com
The Noble Qur'an - القرآن الكريم
quran.com

#‎अखंडभारत‬


हम ट्रेन कि सीट छोडने को तय्यार नही होते है.. यहा पुरा देश छोडना पडा... कल केरल और प. बंगाल भी तोडेंगे मुस्लिमबहुल बताके, तब क्या करोगे ?
ये मुस्लिम या हिंदुओ कि बात नही, हमारे राष्ट्रवृत्ती कि बात है...
अगर अखंड भारत होता है , तो मध्यपूर्व से क्रूडऑईल और सस्ता मिलेगा, प्याज लहसुन और अनाज भी सस्ता हो जायेगा व्यापार बढेगा.

यहा बाकी देश ज्यादा से ज्यादा भूभाग पे कब्जा करना चाहते है , और हम डर रहे है कि कही दहशतवादी ना आजाये देश मे? इसके पहले कभी आये नही थे?
अगर अखंड भारत होता है, तो हमारा नियंत्रण पाकिस्तान के न्युक्लिअर मिसाईल पे होगा. दहशतवादी संघटनके हात ये न्युक्स लगने से पहले क्यो ना अखंड भारत के संरक्षण मे ये सब हो ?

रामायण श्रीराम आरोप उत्तर ©Aditi Gupta

वामपंथियों द्वारा भगवान श्रीराम के विषय मे उठाने जाने वाले प्रश्नो
के उत्तर !
श्रीराम जी पर लगाए जाने आरोप कितने सही हैं? क्या श्रीराम जी शूद्रविरोधी थे? क्या उन्होने शंबूक का वध किया था ? क्या उन्होने गर्भवती सीता को छोड़ दिया था? क्या उनका या उनके भाइयों का लवकुश से युद्ध हुआ था? क्या सीता जी धरती मे समा गई थी? इस लेख मे इन सब प्रश्नो का उत्तर दिया जाएगा।
आजकल २ पुस्तकें रामायण के नाम से जानी जाती है-
१ वाल्मीकि रामायण
२ तुलसीदास जी की रामचरित मानस।
इसमे से वाल्मीकि रामायण श्रीराम जी के समय मे लिखी गई है।
आजकल प्राप्त वाल्मीकि रामायण मे ७ काण्ड (Chapter) हैं।
अंतिम काण्ड उत्तर काण्ड है। तपस्वी शंबूक का वध , लवकुश से युद्ध तथा गर्भवती माता सीता जी का त्याग दोनों इसी काण्ड मे आते है।
परंतु सच्चाई यह है कि महर्षि वाल्मीकि ने जो रामायण लिखी थी उसमे ६ काण्ड ही थे। सातवा उत्तर काण्ड बाद मे (१७ वी -१८ वी शताब्दी मे ) मिलाया गयाहै। क्योकि उत्तर काण्ड महर्षि वाल्मीकि जी की रचना नहीं है इसलिए श्रीरामजी को तपस्वी शम्बूक का हत्यारा नहीं कहा जा सकता. उन्हें गर्भवती स्त्री माता सीता जी के त्याग का अपराधी भी नहीं कहा जा सकता. अतः सनातन धर्म के आदर्श मर्यादा पुरूषोंत्तम श्रीराम जी को बदनाम करने के लिए किसी दुष्ट नेये उत्तर काण्ड बाद में मिलाया है. इसके निम्नलिखित प्रमाण हैं।
१- “THE ILIAD OF THE EAST” “दी इलियड ऑफ दी ईस्ट” रामायण का इंगलिश मेसंक्षिप्त अनुवाद है जो FREDERIKA RICHARDSON ने किया था। इसे MACMILLAN AND CO ने १८७० मे प्रकाशित किया था। इसमे केवल
पहले ६ काण्डों का ही विवरणहै। यदि इस अनुवादक के सामने उत्तरकाण्ड होता तो क्या वह उत्तरकाण्ड काअनुवाद न करता।
२- RALPH T. H. GRIFFITH ने १८७४ में रामायण का इंगलिश मे अनुवाद किया है। इसे लंदन मे TRUBNER AND CO ने तथा भारत मेबनारस मे Lazarus And Co ने छापा था। इसमे भी पहले ६ भागों का अनुवाद है।युद्धकाण्ड के अंत मे अनुवादक उत्तरकांड के विषय मे लिखता हैं –
"The Ramayan ends epically complete, with the triumphant return of Rama and his rescued queen to Ayodhya and his consecration and coronation in the capital of his forefathers. Even if the story were not complete, the conclusion of the last canto of the sixth Book evidently the work of a later hand than Valmiki’s, which speaks of Rama’s glorious and happy reign and promises blessings to those who read and hear the Ramayan, would be sufficient to show that, when these verses were added, the poem was considered to be finished."
अर्थात एक महाकाव्य के रूप मे रामयणविजयी राम की अपनी रानी को बचाने और अपने पूर्वजो की राजधानी मेराज्याभिषेक के साथ पूरी हो जाती है। छठे अध्याय के अंतिम खंड मे वाल्मीकिराम के गौरवशाली और खुशाहाल शासन की बात करते हैं और उनके लिए आशीर्वचनकहते हैं जो रामायण को पढ़ते और सुनते हैं। इससे यह निश्चित हो जाता है किमहाकाव्य यहाँ समाप्त हो जाता है। उत्तरकाण्ड बाद की रचना है जो किसी दूसरेद्वारा लिखी गई है।
३ – वाल्मीकि रामायण की संस्कृत में ३ टीका मिलती है. उसमे से सबसे मुख्य तथा पुरानी टीका श्री गोविन्दराज जी कीहै. गोविन्दराज जी ने अपना व् अपने गुरु का परिचय बालकाण्ड में रामयण केआरम्भ में तथा युद्ध काण्ड के अंत में दिया है. बीच में कहीं पर ही अपनापरिचय नहीं दिया है. यदि गोविन्दराज जी के सामने उत्तर काण्ड होता तो वहअपना परिचय युद्ध काण्ड ने न देकर उत्तर काण्ड में देते...सन १९०० के आसपासतक जो भी गोविन्दराज की टीका सहित वाल्मीकि रामायण छपी है उनमे उत्तरकाण्डकी टीका नहीं है. परन्तु १९३० के संस्करण में गोविन्दराज की उत्तर काण्डपर टीका मिलती है.उसके उत्तर काण्ड पर जो टीका दी गई है वह पिछले ६ काण्डोंकी टीका से बिलकुल अलग है और उत्तर काण्ड को रामायण का हिस्सा दिखाने केलिए बनाई है.
क्षेत्रीय भाषाओं मे मिलने वाली रामायण और उत्तर काण्ड
भारत में वाल्मीकि रामायण को आधार बना कर कई प्रादेशिक भाषाओं में रामायणलिखी गई है. जैसे कम्ब रामायण (तमिल में), रंगनाथ तेलुगु (तेलुगु में), तोरवे रामायण (कन्नड़ में) तथा तुलसीदास जी की रामचरित मानस (अवधि में). अबहम क्रम से इन पर विचार करते है.
5- कम्ब रामायण – इसका रचना काल लगभगबारहवी शताब्दी है. संस्कृत से भिन्न उपलब्ध भाषाओ में यह सबसे पुरानीरामायण है. इसके लेखक महाकवि कम्बन है. इसकी मूल भाषा तमिल है. अब तक इसकेहिन्दी में (पहला अनुवाद १९६२ में बिहार राजभाषा परिषद् ) कई अनुवाद हो चुकेहै. इसमें भी बालकाण्ड से लेकर युद्धकाण्ड तक ६ ही काण्ड है. यह भी भगवान्श्रीराम जी के राज्य अभिषेक व् श्री राम जी द्वारा दरबार में सभी के लिएप्रशंसा वचन के साथ पूरी होती है. यह बहुत अधिक वाल्मीकि रामायण से मिलतीहै. यदि महाकवि कम्बन जी के सामने वाल्मीकि रामायण में उत्तर काण्ड होता तोवह इसका वर्णन जरुर करते. परन्तु उनके सामने जो वाल्मीकि रामायण उपलब्ध थीउसमे ६ काण्ड
ही थे.
६- रंगनाथ रामायण – इसका रचना काल लगभग १३८० इस्वी है. इसकी भाषा तेलुगु है परन्तु अब इसका हिंदी में अनुवाद (१९६१ में बिहार राजभाषा परिषद द्वारा) चुका है. यह रामायण श्रीराम जी के राज्यअभिषेक व् दरबार के दृश्य के साथ पूरी हो जाती है . इसमें बालकाण्ड से लेकरयुद्ध काण्ड तक ६ काण्ड है. यदि इसके रचियता के सामने उपलब्ध वाल्मीकिरामायण में उत्तर काण्ड होता तो वह अवश्य ही उसका उल्लेख करते परन्तु उनकेसामने जो वाल्मीकि रामायण उपलब्ध थी उसमे ६ काण्ड ही थे.
**
७ - तोरवे रामायण – इसका रचना काल लगभग १५०० इस्वी है. इसकी मूल भाषा कन्नड़ हैपरन्तु अब इसका हिंदी में अनुवाद चुका है. इसके लेखक तोरवे नरहरी जी है. यहरामायण श्रीराम जी के राज्य अभिषेक, सुग्रीव आदि को विदा करना, रामराज्यमें सुख शान्ति, दरबार के दृश्य तथा रामायण पढने के लाभ के वर्णन के साथ पूरी हो जाती है . इसमें बालकाण्ड से लेकर युद्ध काण्ड तक ६ काण्ड है. यदिइसके रचियता के सामने उपलब्ध वाल्मीकि रामायण में उत्तर काण्ड होता तो वहअवश्य ही उसका उल्लेख करते परन्तु उनके सामने जो वाल्मीकि रामायण उपलब्ध थीउसमे ६ काण्ड ही थे.
**
८-- रामचरित मानस -- गोस्वामी तुलसीदास जीकी राम चरित मानस मे उत्तर काण्ड है। परंतु उसकी विषय वस्तु वाल्मीकि जीके उत्तरकाण्ड से पूरी तरह अलग है। इसमे ना तो शंबूक है, ना लव कुश है, नासीता को वनवास भेजने का विवरण है। अतः तुलसीदास जी के समय भी यह उत्तरकाण्डरामायण का हिस्सा नहीं था। श्रीराम जी के राज्याभिषेक का वर्णन वाल्मीकिजी छठे काण्ड मे करते हैं तो तुलसीदास जी सातवें काण्ड मे।
9- वाल्मीकि रामायण मे फलश्रुति (रामायण पढ़ने के लाभ) युद्ध काण्ड के अन्त मेहै। यदि महर्षि वाल्मीकि जी ने उत्तरकाण्ड लिखा होता तो वह इसे
उत्तर काण्डके अन्त मे देते।
**
१०- संस्कृत के सभी ग्रन्थों मे समय समय परमिलावट की जाती रही है। आज रामायण के ४-५ अलग अलग संस्करण मिलते हैं जिसमे एक दूसरे से पूरी तरह अलग श्लोक मिलते हैं। कुल श्लोको की संख्या भी संस्करणों मे अलग अलग है। इससे अनुमान होता है कि स्वार्थी लोग समय पर इनपुस्तकों मे से श्लोक हटाते भी रहे और मिलाते भी रहे। इन मिलावटी श्लोको केकारण ही सनातन धर्म के महापुरुषों का अपमान होता रहा है। उदाहरण के तौर परकम्युनिष्ट लेखिका मृणाल पाण्डे ने एक बार अखबार मे एक लेख लिखा जिसमेमाता सीता द्वारा
( पूजा के तौर पर ) गंगा नदी मे शराब के घड़े डालने काडालने की बात लिखी थी। बाद मे ढूँढने पर पाया कि यह श्लोक केवल एक संस्करणमे है जो किसी शराब पीने वाले ने मिलाया है। इसी तरह केवल एक संस्करण मे सीता द्वारा घूँघट करने का जिक्र मिलता है जो साफ साफ बाद मे मिलाया है।

धर्म: चिंतन, रक्षण और आरक्षण,

5000 साल पेहले के प्राचीन वेदो मे जो शांती का तत्वज्ञान है,
वही 2000 साल पेहले के बायबल मे पाये गये,
वही 1400 साल पेहले के कुरान मे पाये गये.

लेकिन दुसरे धर्म के प्रती द्वेश और धर्मांतर कि कल्पना सिर्फ बायबल और कुरान मे क्यो है?

हिंदु धर्म काफी व्यापक है.जिसमे कोइ वस्तु इन्सान या कल्पना भी देव या देवता मानी जा सकती है.
ये जो मुर्तीया और तस्वीरे आप देखते है, वो मनुक्ष्य कि कल्पनाए है. मुल हिंदु धर्म वेदो पे आधारीत है, जिसमे निसर्गपुजा प्रतित होती है.

ब्रम्हा विष्णु महेश ये निर्माण पालन और संहार के प्रतिक है.
देव देवता मानसिक शक्तीया है,
और धर्म इन शक्तियो का सुत्रबद्ध संयोग है.

कोइ देवता इन्सान के जन्म और मृत्यु के लिये जिम्मेदार नही.
हिंदु संस्कृती सिर्फ मुर्ती पुजा पाठ नही है. हिंदु संस्कृती तत्वज्ञान और विचारधारा है, कोई भी कल्पना विचार प्रतिमा वस्तु जिवित या मृत व्यक्ती पुज्य हो सकते है.

हिंदुत्व के अनुसार देव-देवता निसर्ग के प्रतिनिधी है, ये हमारी मानसिक शक्तिया है. और धर्म इस तत्वज्ञान क संघटन है.

सच्चा धर्म चमत्कार नही करता, सच्चा धर्म अपने भक्त को इतना मजबुत बनाता है कि अपने मेहनत पे वो सबकुछ कर सकता है.

हिंदु तत्वज्ञान के अनुसार कोई भी व्यक्ती सच्चे मन से शास्त्र का अभ्यास करे तो वो उच्च पद और अधिकार पा सकते है. कोइ भी जाती-पाती के लोग अपने कर्मसे अधिकारी बन सकते है. इस तत्वज्ञान का गलत अर्थ लगाने वाले धर्म के दलालो ने अधिकार को जन्म से जोड दिया और जाती-पाती कि उच्च-निच्चता शुरु हो गयी. इसे परकीय आक्रमको ने बढावा दिया.

स्वतंत्रता के बाद सरकार ने जन्म-मृत्यु-शिक्षा-रोजगार-व्यवहार सभी दस्तावेजो पे धर्म-जाती लिखना शुरु किया. ये निधर्मी कैसे? जो सरकार आरक्षण आर्थिक आरक्षण से ज्यादा धार्मिक आरक्षण देती रही वो सर्वधर्म समभाव कैसे पालन करे?

आज अगर हम आरक्षित समाज , जो 4थी पिढी के है उन्हे विनंती करे के वो शास्त्र का अभ्यास करके ब्राम्हण या जो चाहे उच्च जाती के बन जाये, तो वो आरक्षण छोडने को क्यु तयार नही है?

आप हिंदु बाबा बापु मा पे हसते हो, अंधश्रद्धा का मजाक उडाते हो. लेकीन ये तो धर्म के व्यापारी बन चुके है, जो धर्म का गलत फायदा उठा रहे है.

कोई धर्म चमत्कार के काबिल नही है, कोई बाबा मौलवी पाद्री चमत्कारी नही है, अगर कोई भी धर्म के नाम पे चंदा मांगके धंदा करे तो सावध रहिये.

अगर आप विश्वास करते हो तो धर्म रक्षा और मार्गदर्शन के लिये गुरुदक्षिणा दिजीये.  धर्म कोइ बाजार नही जहा आप इंवेस्ट करो और चमत्कार के इंटरेस्ट पे आप को मुनाफा हो जाये.

हिंदु धर्म उपासक आंतरिक्ष खगोल वैद्यक गणित भुमिती स्थापत्य इत्यादी शास्त्र मे पारंगत थे.
वेदो मे जो विज्ञान और शास्त्र बताये है , वो आज भी कार्यरत है. लेकीन 800 साल के इस्लामी और 200 साल के युरोपीय आक्रमणो मे सब कुछ नष्ट करने का प्रयास किया गया. युरोपीय विज्ञान कई बार गलत साबीत हुए है. इस्लाम मे तो विज्ञान शास्त्र और कला को कोई स्थान ही नही.

जो लोग रामायण-महाभारत को झूट साबीत करना चाहते है,
वो आंखे खोलके देख सकते है कि, आज आधुनिक भारत, युरोप-अमेरीका के लोग वैसे ही जिंदंगी ( machines, missiles & medicines) जी रहे है.

 कुछ धंदे वालो ने पौराणिक कल्पनाओ को अपने फायदो के लिये इस्तेमाल कर रहे है. और यही कल्पनाए लेकर हिंदु धर्म का मजाक उडाया जाता है.

हिंदु संस्कृती शांतता का पुरस्कार करती है, साथ मे अन्याय का विरोध करना सिखाती है.

कभी आपने देखा या सुना है ,
कोई हिंदु "हर हर महादेव" का जप करते हुए निहत्तो पे गोलिया चलाने लगा और विस्फोट कर दिये?

पुरे विश्व मे जहा अशांती है, वहा कौनसे धर्म के लोग ज्यादा है?

भारतीय उपखंड मे बसी हुई संस्कृती को इस्लामिक और  युरोपिअन आक्रमकोने धर्मांतर और लुट के जरीये नष्ट करने का प्रयास किया, लेकिन सहिष्णु हिंदु संस्कृती सब सेहती रही. आज भी जो धर्म के नाम पे झगड रहे है, उ न्हे बता दु कि हमारे पुर्वज 2000 साल पेहले से हिंदु संस्कृती के वारस थे.

इसिलिये मे आज भी सबको एक धर्मीय मानता हु. धार्मिक अत्याचार के वजह से दुसरे धर्म को स्वीकार करनेवाले आज भी खुद को हिंदु मान सकते है. आप कुराण बायबल या कोई भी ग्रंथ पढो, लेकिन आप दुसरे विचारधारा का आदर करते हो , तो आप फिर भी हिंदु हो.

हिंदु धर्म संस्कृती का तत्वज्ञान बायबल और कुरान से 3000 साल प्राचीन है, फिर भी आधुनिक जीवन पद्धती के लिये उपयुक्त (विज्ञान शास्त्र और कला) साबित हुआ है. बाकी धर्म जो सिर्फ किताबो पे आधारीत है, वो द्वेश और धर्मांतर काअ पुरस्कार करते रहे, हिंदुत्व शांती सहिष्णुता और सर्वसमावेशकता का पुरस्कार करता रहा.

अगर आप सिर्फ हिंदु संस्कृती का द्वेश करते हो, तो जरुर आपके ग्रंथ मे जो द्वेश का आदेश दिया है उसी का आप पालन कर रहे हो.

अधिक जानकारी के लिये निधर्मी ग्रंथ, बायबल और कुरान पढिये,
सत्य जानकारी के लिये इतिहास पढिये.

आपके ईश्वर आप को आपके मुक्काम तर जरुर और जल्दहि पहुचाये, ये हमारी प्रार्थना है.


Hinduism : Myths & Truths

Myth No. 1: There are 330 million Hindu gods.

Reality: There is one supreme God that cannot be fully known or understood.
Hindus are encouraged to relate to God in the way that suits them best, like worshipping many deities who are believed to be manifestations of God. The trimurti or three main deities are Brahma, the creator; Vishnu, the preserver; and Shiva, the destroyer. That’s why Hinduism is often thought of as polytheistic. It is not.

But there’s debate on the proper terminology for Hinduism. Some call it a monistic religion, derived from the belief that everything in the universe is part of one substance or nature. Some, including Shukla, say Hindusim is henotheistic, which is the worship of one god without denying the existence of other gods. Others, say it is monotheistic.

Myth No. 2: Hindus are idol worshippers.

Reality: Hindus worship a reminder of God.

No Hindu will say he or she is worshipping an idol. Instead, Hindus believe a physical representation of God – in the form of an idol - helps them focus on an aspect of prayer or meditation. For instance, a person who has just opened up a new business may worship Ganesh, the elephant god who represents success.

Myth No. 3: Hindus worship cows.

Reality: Hindus do not pray to cows but they do regard all creation and all life as sacred.

Hindus believe every living thing has a soul. It is true, however, that cows hold a special place in Hindu society. That’s why Hindus refrain from eating beef. Cows are seen as gentle, maternal figures that are providers of milk and other forms of sustenance. They are honored for their value.

Myth No. 4: All Hindus are vegetarians.

Reality: A majority of Hindus eat meat.

But about 30 percent do not. That stems from a fundamental belief in ahimsa, the principle of non-violence. Since all living things are manifestations of God, violence against them is considered contrary to the natural balance of the universe.

Myth No. 5: Hinduism supports a discriminatory caste system.

Reality: Caste discrimination is rooted not in religion but culture.

Caste was an ancient system of occupational class delineated in Hindu texts that over the years developed into a rigid social hierarchy. The lowest castes, or untouchables, were marginalized and faced persecution. But many modern Hindus have argued that caste-based discrimination is not intrinsic to Hinduism and should not be thought of as religiously sanctioned.

Myth No. 6: Women are subservient in Hinduism.

Reality: Not because of religion.

Actually, one attribute that differentiates Hinduism from say, Christianity or Islam, is that it recognizes forms of god as feminine. Hindus revere Shakti, or the personification of God's energy through a female figure.

Some of the most commonly worshipped goddesses are Parvati, a primary form of Shakti; Saraswati, the goddess of wisdom; and Lakshmi, goddess of prosperity.

Women in India may not be equal with men but again, that is not because of religion but culture and people using religion to keep women down. This is akin, perhaps, to Islamic societies forcing women to cover up from head to toe.

“I don’t think there is a basis to disregard women in our religion,” Shukla says. “The Vedas (scripture) don’t give those instructions.”

Myth No. 7: Hindu women wearing ‘red dots’ on their foreheads are married.

Reality: Sometimes.

A red dot was once a symbol of marriage for Hindu women. Today, the dot, or bindi, is largely decorative. Girls and women – married and single - wear bindis of all colors as fashion statements. A tilak, also a mark on the forehead, has religious significance. It's generally made with sandalwood paste, ashes or red turmeric and can be in the form of lines or a dot.

Myth No. 8: The Bhagavad Gita is like the Bible.

Reality: There is not one central, authoritative book in Hinduism.

But Hinduism is rich in scripture with a vast collection of ancient religious writings. Hindus believe god revealed truths to wise men who passed them on for thousands of years through a rich oral tradition. The scriptures include the Vedas, the Upanishads, the Puranas and the Bhagavad Gita, or Song of God.

Part of the epic tale, Mahabharata, the 700-verse Gita is the world’s longest poem and takes the form of a dialog on a battlefield between a prince, Arjuna, and Krishna. It captures the core beliefs of Hinduism but not all Hindus read the Gita.

Myth No. 9: Karma is fatalistic.

Reality: Everyone has the ability to choose life’s actions.

This is the theory behind karma: for every action a person sets in motion, there is a corresponding reaction. Hindus believe they have to face the consequences of past actions. Each person creates his or her destiny with deeds. The ultimate goal is to have karma that will free a soul and gain moksha, or liberation from the cycle of rebirth.

Sources: Hindu-American Foundation, Hinduism Today and Vasudha Narayanan, associate editor of Brill’s Encyclopedia of Hinduism

हिंदु संस्कृती और सामाजिक शांती

5000 साल पेहले के प्राचीन वेदो मे जो शांती का तत्वज्ञान है,
वही 2000 साल पेहले के बायबल मे पाये गये,
वही 1400 साल पेहले के कुरान मे पाये गये.

लेकिन दुसरे धर्म के प्रती द्वेश और धर्मांतर कि कल्पना सिर्फ बायबल और कुरान मे क्यो है?

हिंदु संस्कृती शांतता का पुरस्कार करती है, साथ मे अन्याय का विरोध करना सिखाती है.

कभी आपने देखा या सुना है ,
कोई हिंदु "हर हर महादेव" का जप करते हुए निहत्तो पे गोलिया चलाने लगा और विस्फोट कर दिये?

पुरे विश्व मे जहा अशांती है, वहा कौनसे धर्म के लोग ज्यादा है?

हिंदु संस्कृती सिर्फ मुर्ती पुजा पाठ नही है. हिंदु संस्कृती तत्वज्ञान और विचारधारा है, कोई भी कल्पना विचार प्रतिमा वस्तु जिवित या मृत व्यक्ती पुज्य हो सकते है.

हिंदुत्व के अनुसार देव-देवता निसर्ग के प्रतिनिधी है, ये हमारी मानसिक शक्तिया है. और धर्म इस तत्वज्ञान क संघटन है.

सच्चा धर्म चमत्कार नही करता, सच्चा धर्म अपने भक्त को इतना मजबुत बनाता है कि अपने मेहनत पे वो सबकुछ कर सकता है.

आप हिंदु बाबा बापु मा पे हसते हो, अंधश्रद्धा का मजाक उडाते हो. लेकीन ये तो धर्म के व्यापारी बन चुके है, जो धर्म का गलत फायदा उठा रहे है.

कोई धर्म चमत्कार के काबिल नही है, कोई बाबा मौलवी पाद्री चमत्कारी नही है,
अगर कोई भी धर्म के नाम पे चंदा मांगके धंदा करे तो सावध रहिये.

अगर आप विश्वास करते हो तो धर्म रक्षा और मार्गदर्शन के लिये गुरुदक्षिणा दिजीये.
धर्म कोइ बाजार नही जहा आप इंवेस्ट करो और चमत्कार के इंटरेस्ट पे आप को मुनाफा हो जाये.

भारतीय उपखंड मे बसी हुई संस्कृती को 800 साल के इस्लामिक और 200 साल के युरोपिअन आक्रमकोने धर्मांतर और लुट के जरीये नष्ट करने का प्रयास किया, लेकिन सहिष्णु हिंदु संस्कृती सब सेहती रही. आज भी जो धर्म के नाम पे झगड रहे है, उ न्हे बता दु कि हमारे पुर्वज 2000 साल पेहले से हिंदु संस्कृती के वारस थे.

इसिलिये मे आज भी सबको एक धर्मीय मानता हु. धार्मिक अत्याचार के वजह से दुसरे धर्म को स्वीकार करनेवाले आज भी खुद को हिंदु मान सकते है. आप कुराण बायबल या कोई भी ग्रंथ पढो, लेकिन आप दुसरे विचारधारा का आदर करते हो , तो आप फिर भी हिंदु हो.

अगर आप सिर्फ हिंदु संस्कृती का द्वेश करते हो, तो जरुर आपके ग्रंथ मे जो द्वेश का आदेश दिया है उसी का आप पालन कर रहे हो.

आपके ईश्वर आप को आपके मुक्काम तर जरुर और जल्दहि पहुचाये, ये हमारी प्रार्थना है.